गेल्या काही महिन्यांत विजयनगर परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून, यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे. ...
नाशकात लवकरच पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय सुरू होणार असल्याने येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात पर्यटन संचालनालय व त्याअंतर्गत पाच प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय मार्च २०१६ मध्ये घेतला होता. त्यानुसा ...
‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचार ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील चौदा वर्षे शिक्षा भोगून झालेल्या व ६५ वर्षे वयापुढील तेरा कैद्यांच्या शिक्षेत सूट देऊन त्यांना शुक्रवारी कारागृहातून मुक्त करण्यात आले. ...
कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय ...
नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात शिंदे गावालगत नियोजित भराव पुलाबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी त्या ठिकाणी पाच मीटर रुंद व तीन मीटर उंच बोगदा करण्याची मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावला. ...
तपोवन केवडीबन येथील जलाराम बाप्पा मंदिरात जलाराम बाप्पा यांची २१८वी जयंती विविध कार्यक्र मांनी साजरी करण्यात आली. जलाराम बाप्पा जयंती व मंदिराचा १७वा वर्धापनदिन यानिमित्ताने जलाराम बाप्पांच्या प्रतिमेची पंचवटी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. ...
महापालिकेने दि. १२ ते १४ आॅक्टोबर दरम्यान सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई केल्यानंतर सातपूर क्लब हाउसवर जप्त करून ठेवलेल्या भंगार मालाची लिलावप्रक्रिया राबविण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. सदर मालाच्या लिलावातून महापाल ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप करून यावर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी नाशकात राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात ...
आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. ...