वेगाने विकसित होत जाणाऱ्या नाशिक शहरात बालमजुरीची समस्याही पाहायला मिळत आहे. बालमजुरांची सुटका करून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देणे, त्यांना त्यांचे बालपण उपभोगण्याची संधी देणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणा-या ‘चाइल्ड लाइन’ संस्थेला ...
सनातन वैदिक धर्मसभा संस्थेमार्फत अधिकमासानिमित्ताने विश्वकल्याणासाठी करण्यात आलेल्या दोनदिवसीय श्री विष्णू महायागाची मंत्रोच्चारात सांगता करण्यात आली. तसेच या कार्यक्र मानंतर नाशिकचे ज्येष्ठ अग्निहोत्री वैदिक बाळशास्त्री आंबेकर गुरुजी यांना सनातन वैद ...
दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणाऱ्या अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे अखेरचा पर्व साधण्यासाठी गोदावरी घाट, कुशावर्त तीर्थ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी पहायला मिळत आहे. पाण्याचे आ ...
लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार आजही घडत असून, बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी कृती दलाने वर्षभरात जिल्ह्यात ६७ धाडी टाकून ८१३ विविध आस्थापनांची तपासणी करून तीन बालकामगारांची ...
महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जा ...
घरातून डबा बांधून घ्यायचा, पालकांनी खर्चासाठी दिलेल्या पॉकेटमनीतून वर्गणी गोळा करायची व मिळेल त्या वाहनाने नाशिकपासून ६० किलोमीटरवर असलेले उमरावणे हे आदिवासी गाव भल्या पहाटे गाठायचे व कोणाच्या आदेश, सूचनांची वाट न पाहता कामाला सुरुवात करायची. शनिवार ...
सोमेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधीयुक्त व फेसाळलेल्या अवस्थेतील दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदी दूषित होऊन रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून होत आहे. ...
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या तणावाचे निमित्त करून सेना आणि भाजपात राजकारण सुरू झाले असून, भाजपाने संघटना म्हणून शिरकाव करण्यासाठी हे निमित्त शोधले आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही पत्रकबहाद्दर सेना असल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी के ...