महापालिकेतील सध्याच्या पंचवार्षिक कारकिर्दीला अवघे दीड वर्ष बाकी असल्याने भाजपने विकासकामांचा अजेंडा बाहेर काढला आहे. महासभेत सूतोवाच केल्यानुसार आता शहराच्या विविध भागातील उपेक्षित मळे भागातील रस्ते तसेच अर्धवट राहिलेले रिंगरोड पूर्ण करण्यासाठी कर्ज ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यसाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक अंतर्गत आत्तापर्यंत चाळीस हजार चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात पाच हजारावरून अधिक बाधीतांना हुडकून काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात शहरात तीन ज ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा जयघोष करून रविवारी पंचवटीतील रामकुंड येथे नाशिककर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. महानगरपालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पर् ...
आठवडाभरापासून गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रविवारी (दि.२३) धरण जवळपास ९४ टक्के भरले. त्यामुळे दुपारी एक वाजता या हंगामातील पहिला विसर्ग गोदावरीच्या पात्रात केला गेला. ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा आॅगस्ट महिन्यात कधीही सुरू होऊ शकेल असे सांगितले गेले असले तरी अनेक कामे अपूर्ण आहेत. तसेच शासनाने प्रवासी वाहतूक म्हणून शहरात अनेक अद्याप परवानगी न दिल्याने मुहूर्त हुकला आहे. दरम्यान, सातशे वाहक आणि अन्य तांत् ...
देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा ...
नाशिकच्या आॅसम इंडिया हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ९९९ रुपये गुंतवणूक केल्यास काही काळानंतर तब्बल २० लाख रु पयांचा मोबदला मिळणार असल्याचे आमिष देऊन शेकडो अकोलेकरांना ठगविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीच्या दोन संचालकांना ...
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार ...
शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षाच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. कोरोना संक्र मणाचा मोठा प्रभाव उत्सवावर पडल्याचे दिसत असून शासनाकडून देखील खबरदारी म्हणून विविध मर्यादा घालण्यात आ ...