नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा व नायगाव खोºयातील गावांसाठी महत्वाचा असलेल्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे व खोलवर गेलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. ...
जानोरी : कोरोना महामारीमुळे शेतकरी पाच ते सहा महिन्यापासून आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु आता टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत आहे.परंतु हा भाव कायम टिकून राहतो की नाही याबद्दल शेतकºयांमध्ये शंकाच निर्माण झालेली दिसत आहे. ...
कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
लखमापूर : ग्रामीण भागात आधुनिक क्र ांतीचा प्रभाव पडल्यामुळे अनेक पुरातन वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शान समजली जाणारी ‘बैलगाडी’ ही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...
ओझर : दर पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. ...
सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस् ...
जिल्ह्यात रविवारी (दि.२२) एकूण ४१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण ६७४ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या ३० हजार ९ इतकी झाली आहे. दिवसभरात उपचारार्थ दाखल ७ रु ग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७ ...