नोटिशीमध्ये, "अशा प्रकारचे घृणास्पद विधान का करण्यात आले? तुमची खासदारकी रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे शिफारस का करू नये?" अशी विचारणाही आयोगाने केली आहे. आता या नोटिशीला पप्पू यादव काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
Onion and Garlic Ban: भारतात असंही एक शहर आहे जिथे जेवणात कांदा आणि लसुणीचा वापर करण्यास पूर्ण मनाई आहे. येथील शेतात कांदा लसूण पिकत नाही. एवढंच नाही तर येथील बाजारातही कांदा आणि लसूण विकण्यासाठी येत नाही. तसेच स्वयंपाकामध्येही कांदा, लसुणीचा वापर के ...
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम करण्याबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या (पीएमएफएमई) माध्यमातून गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात सुमारे ४१ कोटी रुपयांची गुंतवणू ...
Majalgaon Dam Water Level : उन्हाचा पारा चढताच माजलगाव धरणातील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. अवघ्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घटेमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये पाणीटंचाईची भीती वाढू लागली आहे. (Majalgaon Dam Water Level) ...
IAS Kinjal Singh : किंजल सिंह या उत्तर प्रदेश केडरच्या अत्यंत डॅशिंग आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मानल्या जातात. ५ जानेवारी १९८२ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. ...