राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केल्याने ठाणे जिल्ह्यातील प्रशासनावर मोठा परिणाम झाला आहे. ...
उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारा 'हिरवा सोन्या'चा अर्थात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळ आला आहे. यंदा तेंदूपाने प्रतिगोणी ५ हजार रुपयांचा दर आहे. ज्यात मागील वर्षीच्या तुलनेत ७५० रुपयांनी वृद्धी झालेली आहे. ...
एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला, जेव्हा त्यांच्या १० वर्षांच्या मुलीच्या मेंदूने काम करणं जवळजवळ बंद केलं. मुलीला साध्या-साध्या गोष्टीही आठवेनाशा झाल्या आणि स्वतःहून चालणं, फिरणंही कठीण झालं. ...
राज्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स,केटरर्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून 'चीज ॲनालॉग'चा वाढता वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. ...
अवकाळी पावसाने मार्चमध्ये दिलेल्या तडाख्यामुळे तब्बल ६५ हजार शेतकऱ्यांच्या ४१ हजार हेक्टरवरील शेतपिकांची नासाडी झाली. कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आर्थिक मदत मिळावी यासाठी ७३ कोटी ३४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पा ...