राजुरा नगरपालिकेच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान से ...
चंद्रपूरचे सैनिक स्कूल म्हटले की आपसुकच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चेहरा समोर येतो. त्यांनी पूर्णत्वास आणलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो. मात्र शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाचे आयोजन व त्याची पत्रिका तयार करताना माजी अर्थमंत्री आम ...
महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, ३१ मार्च २०१९ या तारखेला ज्या शेतकºयांचे कर्ज थकीत आहे अशाच शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ देणार आहे. तालुक्यात पात्र झालेल्या ४ हजार २७७ शेतकº ...
सन १८७१ ते १९३१ या ६० वर्षांत इंग्रज राजवटीत नियमित दर दहा वर्षांनी ओबीसीची जनगणना झाली आहे. १९३१ च्या शेवटच्या ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीची संख्या ही ५२ टक्के आहे. २०२१ ची राष्ट्रीय जनगणना होऊ घातलेली आहे. या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणनेच ...
तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक व ...
शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थी विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथे तालुका ...
या अधिवेशनात विना-अनुदानित तुकड्यांना प्रचलित २० टक्के अनुदान द्यावे, सरसकट जुनी पेंशन योजना सर्वांना मिळावी, वाढीव उच्च माध्यमिक पदांना पुर्णवेळ मंजुरी मिळावी, वर्गातील पटसंख्या कमी करावी, उच्च माध्यमिक शिक्षकांना पी.एच.डी. व तत्सम गुणवत्ता वाढीनुसा ...
पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, कृषी विभागाचा आढावा घेताना सूक्ष्म सिंचनासारख्या योजनांकडे अधिक लक्ष द्यावे. केंद्र्र व राज्य शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे. मात्र शेतकऱ्यांना स्वावलंबीत्व देणारी रचना यातून निर्माण करणे हे प्र ...
२०११ च्या जनगणनेमधील नोंदीनुसार आयुष्यमान भारत योजनेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे २ लाख ७ हजार लाभार्थी निवडण्यात आले आहेत. कार्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कार्ड वितरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक माध्यमिक शाळा, आरोग् ...