२०२१ ची राष्ट्रीय जनगणना सुरू होणार असून या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेचा रकाना नसल्यामुळे या समाजाला मिळणाऱ्या शासनाच्या योजनांचा व आरक्षणाचा लाभ मिळत नाही. भविष्यातही तो मिळणार नाही. त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणा ...
खडसंगी जवळील बरडघात गावातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी रानबोडी येथील तीन एकर जमिनीत धनंजयने चवदा महिन्यांपूर्वी कोरफड रोपांची लागवड केली. जमीन हलकी, मध्यम अथवा काळी असली तरी चालते. मात्र, पाण्याचा निचरा होणारी असणे आवश्यक आहे. अन्यथ ...
गावकऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती वनविभागाला व पोलीस विभागाला दिली. माहिती मिळताच उत्तर वनविभागाच्या वनपरिक्षेत्रधिकारी पूनम ब्राम्हणे आपल्या काही कर्मचाºयांसोबत तसेच पोलिसांसोबत घटनास्थळ गाठले. शनिवारी सकाळी ९ वाजेदरम्यान शववि ...
पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, ओबीसी समाजाला नॉनक्रिमीलेअरची अट घालून मोठे नुकसान करण्यात आले. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४२ उमेदवारांना अद्याप अधिकारी पदावर रूजू होता आले नाही. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाचाही समावेश आहे. केंद ...
पालकमंत्री विजय वडेट्टीवार सध्या चार दिवसांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राजुरा व गडचांदूर येथील कार्यक्रमानंतर रात्री त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी त्यांनी सकाळी बायपास रोड ...
विभागीय व जिल्हा संकुल बांधकाम अनुदान सन २०१९ मध्ये हा १२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा पुणे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी ...
भारताचे माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वाघ्र प्रेमापोटी ताडोबात आले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारा गेट येथून ताडोबातील वाघाच्या भेटीला शुक्रवारी दुपारी तीन वाजता गेले आहेत. ...
खडसंगी उपवन क्षेत्रात येणाऱ्या जामनी (पुनर्वसन) येथील शिवारात अस्वल भटकंती करीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावाशेजारी आली. गावातील एकाच्या घरातील टाक्यातील पाणी तिने पिले. काही नागरिकांनी अस्वलाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता अस्वलाने ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ हूमन नदीवर प्रस्तावित हा प्रकल्प पूर्ण झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील १६० गावांकरिता ४६ हजार ११७ हेक्टर सिंचन निर्मिती होणार आहे. त्यासोबतच चंद्रपूर शहरासाठी पाणी पुरवठा, प्रकल्पालगतच्या वनक्षे ...