देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान प ...
विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रांमुळे शाळा व परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या बोलक्या भिंतीतून ज् ...
चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत ५५१ रूग्ण कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळातही आता चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत २४ हजार १४३ संशयीत व्यक्तींचे नमूने घेतले. यातील २२ हजार ८५५ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल ...
शाळा सुरु नसल्यामुळे गावातील विद्यार्थी दिवसभर खेळण्यात मग्न आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी अभिजितने शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागेचा अभाव असल्यामुळे त्याने मं ...
आपल्या हक्काचे घर हवे, अशी अपेक्षा अनेकांनी असते. परंतु कोरोनामुळे मजुरांची अडचण व बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता नवीन घराची स्वप्नपूर्ती यावर्षी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरूवातीला बांधकाम साहित्याचे भाव सर्व सामान्य व्यक्तींच्या आवा ...
जिल्हातंर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत २२ प्रवाशांची वाहतूक सुरु असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यांपासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. हे ...
आष्टीकडून गोंडपिपरीकडे हे वाहन (क्रमांक एमएच ३३ जी ०५६०) भरधाव वेगाने येत होते. विशेष म्हणजे मुख्य हायवे सोडून हे वाहन गावाकडील रस्त्याने आले. रस्त्याच्या बाजुला असलेली नाली ओलांडत हे वाहन घरात घुसले. रस्त्याच्या कडेला असलेल्या पंढरी मेश्राम यांच्या ...
३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली. या कालावधीत आंतरराज्य, आंतर जिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. दुकाना ...
पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपल ...