चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व ...
आयुर्वेद केवळ चिकित्सा-प्रणाली नाही तर ती एक जीवनशैली आहे. भारतीय संस्कृतीची अविभाज्य अंग असलेली ही चिकित्साप्रणाली कित्येक शतकांपासून घरोघरी वापरली जाते. केवळ निरामय आरोग्यच नव्हे तर प्रत्येकाला रोजगार देण्याचे सामर्थ्य आयुर्वेदात आहे; ...... ...
संपूर्ण शहरातील २९ किमी अंतराच्या उपरी तारमार्गाचे भूमिगत तारमार्गात रूपांतर होणार आहे. यासाठी आवश्यक १८.५० कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. ...
स्वच्छ व सुंदर वर्धासाठी शहरातील पाच मुख्य ठिकाणी ६०.१९ लाखांचा निधी खर्च करून पालिकेच्यावतीने ‘नम्मा टॉयलेट’ लावण्यात येत आहे. त्याची बहुतांश प्रक्रियाही पालिकेच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे. ...
टेलीव्हिजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहेत. ...
जगात सध्याच्या काळात बदललेल्या जीवनपद्धतीमुळे समाजमन असंतुुलित झाले आहे. मानसशास्त्राचे अभ्यासक व संशोधक समाजातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध संशोधनात्मक प्रकल्प राबवित आहेत. ...
सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुरेपूर माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील हॉलमध्ये गुरूवारी विशेष मार्गदर्शनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आय. सी. आय.सी.आय. बँक..... ...
साई पादुकांचे आगमन १९७५ व १९७८ नंतर वर्धेत होत असून शुक्रवार २ फेब्रुवारीला स्थानिक मगनवाडी भागातील साई मंदिरात श्रींच्या पादुका आणल्या जाणार आहेत. त्या भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात ेयेईल. त्याचा वर्धा शहरासह परिसरातील साई भक्ततांनी लाभ घ्यावा, ... ...
कोरेगाव भीमा येथील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच महाराष्ट्र बंदच्या दिवशी आंदोलनात सहभागी काही नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी स्थानिक बजाज चौकातून मुकमोर्चा काढण्यात आला. ...
टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहे. ...