शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोख व सोन्याचे लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ...
विद्युत लाईनच्या टॉवरमुळे शेताचे नुकसान होत आहे. अत्यल्प मोबदला देत शेती खराब करण्याचे काम तालुक्यात सर्रास सुरू आहे. दिघी बोपापूर येथील फुलमाळी यांच्या शेतातही परवानगी न घेता टॉवर उभारले जात आहे. ...
देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढ ...
लक्झरी बसेस सुरू करून राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी भंगार बसेस मात्र रस्त्यावरून हटविल्या जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, अत्यल्प वेतनातील नोकरीही भंगार बसेसमुळे चालकांना नाईलाज म्हणून करावी ल ...
जामणी गावात जाण्याकरिता मुख्य मार्गापासून पोचरस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर केवळ गिट्टी शिल्लक आहे. डांबराचा स्तर निघाला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. ...
वर्धा जिल्हा दूध महासंघाचे शासनाकडे माहे डिसेंबर पासूनचे तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचे अडकले आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध सहकारी संस्था डबघाईस आल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पुरक व्यवसाय धोक्यात आला आहे. ...
अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे. ही वाढती लोकसंख्या रोखली नाही, तर येत्या काळात गंभीर समस्या निर्माण होऊन भारताच्या अखंडता आणि एकात्मतेवर याचा परिणाम होऊ शकतो. ...
सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे. ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका व ग्रामपंचायतीत महिलांना आरक्षण देण्यात आल्याने त्यांना येथे प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळाली आहे; पण अनेक महिला लोकप्रतिनिधींचे पती त्या-त्या महिलांना स्वतंत्र निर्णय न घेऊ देता स्वत:च त्यांच्या अधिकारांचा म ...