लोकमत न्यूज नेटवर्कनंदोरी : शेगाव (गो) ते करुळ या ३ किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करीत नियोजित ठिकाण गाठावे लागत आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे एकाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने तात्का ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील गरजू नागरिकांना वेळीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी या हेतूने शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आल;पण दोन्ही आरोग्य केंद्रात अपुरा मनुष्यबळ असल्याने व एकही वैद ...
गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यात सर्वच ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येतात. गावविकासाकरिता या ग्रामसभा महत्त्वाच्या असल्या तरी गावात वाढत असलेल्या आपसी राजकारणामुळे या ग्रामसभा राजकीय आखाडे बनता ...
गत खरीपात तुरीने शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. यात शासनाने शासकीय खरेदी सुरू केली; मात्र अनियोजनामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. यंदाच्या हंगामात तसे होवू नये म्हणून गत हंगामात घेतलेला निर्णय शासनाने कायम ठेवत शेतकऱ्यांना पहिलेच आॅनलाईन नोंदी करण्याच्या ...