पालिकेच्यावतीने बाजाराचा विकास साधण्यात येत असून यात भाजीविक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा आरोप करीत भाजीविक्रेत्यांनी बंद पुकारला. याचा नागरिकांना त्रास होत आहे. तो टाळण्याकरिता गुरुवारपासून पालिकेच्यावतीने जुन्या बसस्थानक परिसरात भ ...
वर्धा शहरातील रहिवासी व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे. ...
धनोडी (बहाद्दरपूर) येथील समर्पण सेवाभावी संस्थेने गावातील ११ निराधार मंडळींचा शोध घेऊन त्यांच्यासाठी १५ जानेवारीपासून मंदार अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून मायेची शिदोरी हा उपक्रम सुरू केला आहे. ...
जिल्ह्यातील सेलू तालुका हा केळीचा कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात प्रसिद्ध होता. परंतु, आता या भागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे केळीचे बगीच्याची लागवड आता बंद झाली आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७० व्या स्मृतीदिनानिमित्त सेवाग्राम आश्रमात ३० जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अॅड. प्रकाश आंबेडकर आणि राजमोहन गांधी यांची भेट होणार आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे. ...
सामाजिक बांधिलकी जोपासत अनोखे सामर्थ्य अपग मित्र परिवार महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ९० उपवर-वधूंनी आपला परिचय दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या रेशीमगा ...
आजच्या माहिती तंत्रज्ञानातील गुणवत्तेच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडत आहे. तर शासनाने शिक्षणक्षेत्र खाजगी उद्योगपतींकडे सोपविण्याच्या निर्णय घेतल्याने भावीपिढी समोर शैक्षणिक आव्हान निर्माण झाले. ...