मूर्तिजापूर : शहर आणि ग्रामीण भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असलेली अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्यास २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून प्रारंभ करण्यात आला आहे. मूर्तिजापूर शहरातील १५ आणि ग्रामीण भागातील १३ अनधिकृ त धार्मिक स्थळांचा यामध्ये ...
अखर्चित निधी खर्च करण्यासाठी मिळालेली डिसेंबरअखेर्पयतची मुदतही संपत आली असताना प्रशासन विभागाकडून अखर्चित निधीचा तपशील स्थायी समितीसमोर मांडण्यास दिरंगाई होत असल्याच्या मुद्दय़ावर जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायीची सभा गाजवली. ...
मानोरा : दोन वर्षापुर्वी मानोरा शहरात नगर पंचायतची स्थापना झाल्यामुळे मानोरा शहर मानोरा जि.प.गटातुन वगळण्यात येईल.त्यामुळे उर्वरीत कोणत्या गटात समावेश होतो किंवा नव्याने गटाची स्थापना होते का,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेचा स ...
वाशिम: यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा घेऊन पाणीटंचाई संदर्भातील अहवाल ...
संगणकीय बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सातत्याने हँग होत असल्याने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक हवालदिल झाले आहेत. ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
मेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. ...
यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा बैठक घेऊन पाणीटंचाई संदर्भातील अहवा ...
पाऊस समाधानकारक झाला नसल्याने जिल्हय़ातील खरीप पिकांचे उत्पादन बुडाले आहे. नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, शेतकरी संकटात सापडला असताना खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आली आहे. ...