वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पालघर जिल्ह्यात पोलिसी अत्याचाराची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या दोन महिन्यात पोलीस अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचे तीन प्रकार घडले असून एका ...
जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, आणि कोकण विकास कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पालघर व ठाणे जिल्ह्यातील १६ गावांमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
गुरूवारी झालेल्या निवडणुकीत वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उर्मिला पाटील तर डहाणूच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे रोहिंग्टन झाईवाला हे बिनविरोध तर जव्हारच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा रजपूत या १० विरूद्ध ७ मतांनी निवडून आल्यात. ...
वसई विरार परिसरात सध्या अडीचशेहून अधिक टँकर पाणी पुरवठा करीत आहेत. त्यातील शंभर टँकर विना परवाना असून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील १८८ शिक्षण सेवकांना प्राथमिक शिक्षक म्हणून कायमस्वरूपी आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी ह्या आदेशाची प्रत या सेवकांना सुपूर्द केले. ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये व्यसनाधिनता वाढल्याने अनेक कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या विक्रीला आळा बसावा म्हणून ढाढरी (जांभूळमाथा) ग्रामपंचायत हद्दीतील रणरागिनींनी या विरोधात आवाज उठवला असून तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करुन त्याची प्रत ...
महापालिकेच्या मालकीच्या पापडखिंड धरण परिसरात तब्बल दहा ते पंधरा बोअरवेल मारून टँकरने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण येत्या महिन्याभर ...