Potholes in Bhiwandi : या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले. ...
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कारवाई करून सोडले जाते. मात्र वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. तेथून परवानग ...
Heavy Rain : जोरदार पावसामुळे अनेक राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीत सप्टेंबर महिन्यातील गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे. ...
Central govt introduces BH-series mark for personal vehicles, to ease transfer across states : भारत सरकारच्या रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानुसार जर कोणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेला तर त्या व्यक्तीला त्याचे वाहन 1 वर्षाच्या आत नव्या ...
गडचिराेली जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने वाहनाची गती माेजली जाते. नियमापेक्षा जास्त गती असल्यास संबंधित वाहनाचे ई-चलन केले जाते. तसेच गडचिराेली शहरातील अनेक चारचाकी वाहने नागप ...
E challan will get in 15 days if Traffic Rules violation in 19 city's of Maharashtra: आता मोठी शहरेच नाहीत तर छोट्या शहरांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic rule violation) करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम कडक केले असून राज्या ...