आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
उन्हाळ्याने लोकांना हैराण केले असतानाच सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी मेंटेनन्ससाठी वीज कंपनीने बंद केल्याने नागरिक त्रासून गेले. तर दुसऱ्या बाजुला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शेतीपंपाची कनेक्शन्स काही ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यावर संक्रात ...
केसरकर पेठेतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. नारायण मुन्सी वर्मा (वय २६ रा. पंपरिदा, ता. फत्तेपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. ...
सातारा : शहरातील एका रस्त्याच्या बाजूला मध्यरात्रीच्या सुमारास वाढदिवसाचा केक तलवारीसारख्या धारदार हत्याराने कापून फटाके फोडल्याप्रकरणी अनोळखी सुमारे ६० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा ...
सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पैसे नसल्याचे कारण सांगून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या मनपा प्रशासनाने त्यांच्याच साडेआठ कोटी रुपये विकास निधीतून रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ट्रान्सफॉर्मरची जळालेल्या केबलचे काम आजच्या आज झाले पाहिजे असे म्हणून वीज कंपनी कार्यालयातून कर्मचाऱ्याला बाहेर काढून दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी दहा जणांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी शासकीय ...
वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ...