आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्र ...
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही बैठकीस हजर न राहणाऱ्या तसेच पक्षाचा कोणताही कार्यक्रम न राबविलेल्या व्यक्तीस दीपक पवार यांनी आर्थिक तडजोड करून स्वीकृत नगरसेवकपदाची ...
दारूच्या आहारी गेलेल्या युवकाला दारू सोडविण्यासाठी फलटण तालुक्यातील वडजल येथील खासगी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या तरुणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. ...
चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वारंवार खुन्नस दिल्याच्या कारणावरून धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून करण्यात आला. कऱ्हाड तालुक्यातील कुसूर येथे ही घटना घडली. उमेश उद्धव मोरे (वय २०) असे खून झालेल्याचे नाव असून, उमेशला मंगळवारी ...
सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे. ...
कऱ्हाड : पालिकेत सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेत विषय न घेण्याच्या कारणावरून नाराजीचे नाट्य घडले. ‘जनशक्ती’ने दिलेल्या विषयाचा समावेश विषयपत्रिकेत न केला गेल्याने अखेर जनशक्तीच्या ...
भोलेनाथ केवटे ।सातारा : मोबाईल फोन ही आजच्या काळात सर्वांचीच गरज बनली आहे. प्रत्येकाच्या हातात एक नव्हे तर दोन-दोन स्मार्टफोन पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातही स्मार्टफोनच्या वापरात प्रचंड वाढ झाली असली तरी नागरिक आजही स्मार्टफोनची योग्य ती काळजी घ ...
बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरीवर्गासह चालक-मालक व प्रेक्षकांच्यात यात्रा काळात प्रचंड नाराजी होती. मात्र, यावर तोडगा म्हणून यावर्षी गणेश मंडळे, ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीतर्फे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांबरोबरीने रिव्हर्स ट्रॅक् ...