राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Bharat Jodo Yatra: गौतम बुद्धांपासून महात्मा गांधींपर्यंत प्रत्येकच यात्रा बुद्धीपेक्षाही जास्त मनाची आणि विचारांची यात्रा होती. भारत जोडो यात्रेमागेही हेच उद्दिष्ट होते. ...
काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली होती, आता ही यात्रा जम्मू काश्मिरमध्ये पोहोचली आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज जम्मू-काश्मीरमध्ये संपत आहे. या यात्रेत राहुल गांधींनी १२ जाहीर सभा, १०० हून अधिक पथ सभा आणि १३ पत्रकार परिषदांना संबोधित केलं. ...
Bharat Jodo Yatra: मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत. ...