साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी थाटात आणि आनंदात लग्न झालेल्या सोनवणे परिवारातील नववधू मंगल सोनवणे (१९) हिचा हातावरची मेहंदी पुसण्याअगोदर मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...
वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या ...
कळवण - तालुक्यातील बारीचापाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरे चारण्यासाठी डोंगरावर गेलेला युवक गंभीर झाला असुन कान व पायाला दुखापत झाल्याने जखमी युवकास नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री पदावरून सुंदोपसुंदी सुरू असतानाच भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी नाशिकमध्ये मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे स्पष्ट केले असून, त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. ...
दमट हवामान व वाऱ्याच्या वेगाने पसरणाºया रोगामुळे जिल्ह्यात गेल्या साडेसहा महिन्यात स्वाइन फ्लूने ३२ बळी घेतले असून, या काळात स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह आढळलेल्या २५० रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. ...
पावसाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागात कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, यंदाही कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्याचे निर्देश तालुक्यांना देण्यात आले आहेत. ...
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सहा हजार ९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, प्रथम फेरीतील प्रवेशासाठी मंगळवारी (दि. १६) अखेरची मुदत आहे. त्यामु ...