लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रत ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अंबाझरी तलावातील पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने अंबाझरी तलावातील माशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक बाब संशोधनातून ...
महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीट अंतर्गत वर्धारोड ते जयताळा या दरम्यान ५.५० किलोमीटरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता निर्माण केला जात आहे. हैदराबाद बेस्ड कंपनी मधुकोन प्रोजेक्ट लिमिटेडला कामाचे कंत्राट दिले आहे. कंपनीने जयताळ ...
मध्य नागपुरातील अतिशय वर्दळीच्या परिसर असलेला गोळीबार चौक आणि लालगंज परिसरातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे इतवारी परिसरात खळबळ उडाली आहे. ...
मिहानमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी युवकांना रोजगार देण्यात आघाडीवर ठरली आहे. या कंपनीने पुन्हा विस्तारीकरणाची योजना आखली असून त्याअंतर्गत ३५ कोटी रुपये अदा करून ५० एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीत ४५०० जणांना रोजगार मिळाला असून विस्ता ...
विदर्भ इन्फोटेक कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रशांत उगेमुगे यांनी जेसीआय नागपूर मेडिकोच्या यशाची गाथा या कार्यक्रमामध्ये उपस्थितांसोबत आपले अनुभव वाटून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणावाट दाखविली. उगेमुगे हे शहरातील यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांच्या जीवन ...
यंदा हजसाठी २५ हजार सीट वाढल्या असल्या तरी त्याचा पाहिजे तसा लाभ गरीब हाजींना मिळणार नाही. कारण कोटा कमी आहे. एकट्या महाराष्ट्रातच २१ हजार वेटिंग लिस्ट आहे. त्यासाठी कोटा वाढवण्याची गरज आहे. खासगी टूर्स गरीब हाजींना मारक आहे. ते केवळ व्यापार करीत आहे ...