जिल्ह्यात शिवसेनेचे पाळेमुळे भक्कम आहेत. गावपातळीवर कार्यकर्त्यांचे नेटवर्क असल्याने आगामी निवडणुकांत जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने १२ तारखेनंतर विधानसभा क्षेत्रनिहाय दौरा करुन पक्षश्रेष्ठी ...
धंतोली, सीताबर्डीकडे जाणाऱ्या दक्षिण नागपूरच्या रहिवाशांना वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून वेढा घेताना होणारा मनस्ताप आता थांबणार आहे. वंजारीनगर टाकी ते अजनी चौकपर्यंत सरळ डिपी रस्ता करण्यास शासनाने मान्यता दिली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेत जिल्ह्यातील पाचही आमदारांनी आदर्श गावांची निवड केली खरी़; मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे वर्षभरापासून या गावांमध्ये विकासच पोहचला नाही़ त्यामुळे इतर गावांप्रमाणेच आदर्श गावेही विकासाच्या प्रतीक् ...
मूळ जिल्ह्यात बदलीसाठी पात्र अनेक तलाठ्यांना काही जिल्हाधिकाऱ्यांनी नकारार्थी ना हरकत दाखला (एनओसी) दिल्यामुळे तलाठी वर्गात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श् ...