केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वैयक्तिक पुरस्कार पटकावत कोल्हापूर जिल्ने देशात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ७७ पैकी १४ पुरस्कार मिळवून ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. वर्षाची मुदत संपत आल्याने इच्छुकांनी नेत्यांकरवी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे ...
समाजाला दिशा देणारी साहित्यकृती श्रेष्ठ असते; यासाठी लेखकांनी व वाचकांनी जगाकडे बघून चिंतन करावे. आपण अशी रचना करा की, अद्यापि कोणी केलेली नाही. दर्जेदार साहित्यनिर्मितीत माणूसपण जागे करणे हाच उद्देश असला ...
महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे. ...
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील म.न.पा.स्तर शालेय स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजचा, तर मुलींमध्ये कमला कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. ...
निराधार आजी-आजोबांना सांभाळणाऱ्या चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ‘निखळ मैत्री परिवार’ या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सोमवारी ‘इंद्रधनु’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. ...
राज्याचे नवे उद्योग धोरण येत्या महिनाभरात तयार होणार आहे. उद्योग मंत्रालयाने मुख्यमंत्र्याकडे यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ...