मानवळे केळेवाडी मुरुक्टे, तोंडलेवाडी, भांडीबांबर येथील शेतीला वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाची जनतेतून मागणी होत आहे. नागझरी प्रकल्प उभारणीसाठी आठ महिने पाणी स्त्रोत्र असणारा ओढा येथे आहे. हे सगळे पाणी अडवले, तर चार गावांतील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दू ...
राज्यातील या कारखान्याना राष्ट्रीय सह. विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) ११४ कोटींचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून शेतकऱ्यांची ऊसबिले (एफआरपी) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता' या पुस्तकावरून एका व्यक्तीला धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे. ...
विक्रमनगर येथे राहत्या घरी सोमवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत जुनेद गफूर पठाण (वय २१) याचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा बाप गफूर सुलतान पठाण (४०, दोघे रा. स्वामी समर्थ कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) याला अटक केली. ...
राज्यातील १०३ सहकारी व १०७ खासगी साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. नेहमीच ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यात आघाडी असणारे हे जिल्हे यावेळी थोडे मागे पडले आहेत. ...