“तुमचा रुग्ण बरा केला जाईल, तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू, तुम्हाला नोकरी लावून देऊ,” अशी आमिषे दाखवली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले ...
saur krushi pump yojana शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ...
shetjamin vatani patra वाटणीपत्राच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे दिसत आहे. ...
राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा मोठा विस्तार करत गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. आता अवयव प्रत्यारोपणासारख्या अत्यंत खर्चिक शस्त्रक्रियाही या योजनांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५ लाख ...
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून 'किसान क्रेडिट कार्ड'द्वारे तीन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली ...
Nagpur : नकाशा व अधिकार अभिलेख संलग्न करण्यासोबतच प्रत्येक भूभागास अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक देण्यासाठी नकाशाची पोटहिस्सा विभागणी हा महत्त्वाचा विषय प्रकल्प भूमी अभिलेख विभागातर्फे पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे. ...