वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. ...
Ujani Dam Water भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने विसर्ग सुरु केला आहे. ...
us vikas yojana राज्यात उसाखाली सरासरी ११.६७ लाख हेक्टर क्षेत्र असून सरासरी उत्पादकता ९० मे. टन प्रति प्रति हेक्टर आहे. सन २०२४-२५ मध्ये ऊस पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे. ...