लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

२००६ पैठण पूर: २० व्यापारी अडकले; मदतीसाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना फोन - Marathi News | 2006 Paithan flood: 20 traders stranded; Called direct then Chief Minister Vilasrao Deshmukh for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२००६ पैठण पूर: २० व्यापारी अडकले; मदतीसाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना फोन

‘आम्ही दुकानांवर अडकलो, वाचणे कठीण, हा शेवटचा कॉल समजा’; सहा तास पाण्याने वेढलेले, व्यापाऱ्यांनी सांगितली २००६ मधील आपबिती ...

सोनू सूदचा दिलदारपणा! सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता पुढे सरसावला, म्हणाला... - Marathi News | bollywood actor sonu sood stepped forward to help the flood victims of solapur share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदचा दिलदारपणा! सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता पुढे सरसावला, म्हणाला...

सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा मदतीचा हात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... ...

मराठवाड्याला महापुराचा फटका; महाराष्ट्राला महागाईचा ‘चटका’  - Marathi News | Marathwada hit by floods; Maharashtra hit by inflation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्याला महापुराचा फटका; महाराष्ट्राला महागाईचा ‘चटका’ 

सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

राज्यात खरीप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; सर्वाधिक नुकसान कुठे? - Marathi News | Crops on 52 lakh hectares of Kharif season in the state were submerged; Where is the maximum loss? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात खरीप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; सर्वाधिक नुकसान कुठे?

kharif crop damage राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली. ...

पिकांची माती, शेतात फक्त गाळच गाळ हाती! अजूनही मराठवाड्यात शेतशिवारांचे तळेच; घरे, पूल रस्त्यांचेही नुकसान  - Marathi News | Soil for crops, only silt in the fields! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिकांची माती, शेतात फक्त गाळच गाळ हाती! अजूनही मराठवाड्यात शेतशिवारांचे तळेच; घरे, पूल रस्त्यांचेही नुकसान 

बीड जिल्ह्यात ३२ गावांतील २३०० नागरिकांचे स्थलांतर, पाणी कमी होताच १५०० लोक स्वगृही, धाराशिव जिल्ह्यात २२५ हून अधिक पूल क्षतिग्रस्त, कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नद्यांचे पूर ओसरल्याने दिलासा, पिकांमध्ये स ...

ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले - Marathi News | Thousands of citizens displaced due to floods in Thane district; Rain lashed the area throughout the day on Saturday and Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले

जिल्ह्यात शनिवार, रविवार मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी पाणी थेट निवासी भागात शिरले. ...

संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार - Marathi News | Editorial: Panchnama of sensitivity! Now not only the economy, but also the government's mind will be tested | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार

पावसामुळे शेतीमातीचा, पिकांचा आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालेला असताना, नेमक्या याच अवकाळी आवर्तनात गावशिवारातील माणसांच्या व्यथा, वेदनांचे भेदक चित्रण करणारा भास्कर चंदनशिव यांच्यासारखा ‘कथाभास्कर’ काळाच्या पडद्याआड जावा, नियतीचे हे कसले प्रा ...

शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात - Marathi News | Farmers' deaths: 26 lakh hectares affected in a month; 52 lakh hectares of Kharip crops lost in water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात

आज मंत्रिमंडळ बैठकीत काय होणार? : आपत्तीग्रस्तांसाठी कोणकोणते निर्णय होणार? किती, कधी, कशी नुकसान भरपाई मिळणार?  ...