pashupalan madat package महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन यांनी बाधित पशुपालकांसाठी सविस्तर मदत पॅकेज जाहीर केले आहे. ...
जगभरात वाळवंट आणि लहान नद्या वगळता बहुतेक नद्या त्यांचे सर्व पाणी वाहून समुद्रात जाते. नद्या विनाशकारी पूर आणू शकतात परंतु हा पूर कितीही भयंकर असला तरी जेव्हा नद्यांचे पाणी समुद्रात जाते तेव्हा समुद्राला पूर येत नाही. ...
dal market price सोलापूरसह मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे. ...
सन २०२५-२६च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...