आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दिवा लावू अंधारात : आयुष्य म्हटले,की सुखदु:खाच्या पाठशिवणीचा खेळ. कधी ऊन तर कधी सावल्या. कधी हार तर कधी प्रहार. आयुष्याकडे पाहण्याचा आपला प्रत्येकाचा असाच सर्वसाधारण दृष्टिकोन. पुष्कळांचे आयुष्यही याच नियमाने कडीला जाते. म्हणून या म्हणी सर्वमान्य झाल ...
६० वर्षीय मोठ्या बहिणीचे घर बँकेकडे तारण ठेवून त्यांच्या परस्पर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या लहान बहिणीविरोधात वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
बदलत्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कुटुंबांचा ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. राष्टÑीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एप्रिलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १३१ जास्त शस्त्र ...
वाढती महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च आणि लोकसंख्येच्या समस्येमुळे अनेकांचा कल हळूहळू छोट्या कुटुंबाकडे वाढत आहे. त्यामुळे दोन मुलांवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकडे जिल्ह्यातील अनेक दाम्पत्यांचा कल वाढ आहे. ...