माल वाहतुकीसाठी वापरात येणारा मोठा मार्ग म्हणजे सागरी मार्ग. आजही मोठ्या प्रमाणात सागरी वाहतुकीचा वापर केला जातो. जहाजातून व्यापारी मालाची आयात आणि निर्यात केली जाते. त्यामुळे जहाज बांधणी, जहाज उद्योगाशी विविध निगडित अनेक घटकांचे क्षेत्रही विस्तारते ...
आयटी, टेलिकॉम, बीपीओ अशा कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकण्याच्या पवित्र्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांवर नोकरी जाण्याची सततची टांगती तलवार आहे. ...
महापालिकेत मागील १८ वर्षांपासून दैनिक वेतनावर काम करणा-या कर्मचा-यांना सेवेत कायम करा, असा अशासकीय ठराव बुधवारी होणा-या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. ...
राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तीन पथके नियुक्त केली असून ११२२ बांधकाम कामगारांची आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती सरकारी कामगार अध ...
राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आॅगस्ट महिन्यात सलग तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पुढील महिन्यातील दुस-या आठवड्यात ७, ८ व ९ आॅगस्टला सलग तीन दिवस ना ...
पावसाळी विधिमंडळाच्या निमित्ताने कामगार मंत्री, राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त व संचालक नागपुरात असताना कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या नागपूर कामगार विमा रुग्णालयातील रुग्णांना सलग सहा तास अंधारात काढावे लागले. कामगारांच्या आरोग्याकडे काय ...