महाराष्ट्रातील ४४ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा देण्यात राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडून (ईसआयसी) कुचराई केली होत असल्याचे समोर आले आहे. ...
वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी मोठा होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. ...
न्यायालयाच्या निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघातील एका कर्मचाºयाने २५ जुलै रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोल ...
प्रशासकीय कारणास्तव निलंबित झालेले जिल्हा परिषदेतील सुमारे ४० कर्मचारी घरी बसून ५० ते ७५ टक्के वेतन उचलतात. यापुढे अशा प्रकारे फुकटचे वेतन उचलणाऱ्या कर्मचा-यांना आवर घालण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी घेतला असून, लवकरच यासंबंधीच ...
समाविष्ट झाल्याच्या काही महिनेच आधी किंवा दप्तरात नोंदच नाही व रोजंदारीवर काम करत होते अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवेत घेतलेले नाही. ११ गावांमध्ये मिळून असे सुमारे १२० कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
महापालिकेतील १८ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबतची फाईल मंत्रालय, महापालिका प्रशासनात अनेदा फिरली. परंतु कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. यामुळे हतबल झालेल्या बडतर्फ कर्मचाºयांपैकी सात जण ...
काम करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क व्हावा यासाठी आम्ही लढू. तसेच केंद्राच्या निर्गुंतवणूक धोरणास आमचा विरोध राहील.असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मेडिकल कार्ड मिळावे, अशी मागणी आहे. ...