एकीकडे कामगार विमा रुग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञ असताना आवश्यक यंत्रसामुग्री व त्याला लागणारे रसायन उपलब्ध नाही. परिणामी, पॅथालॉजी विभाग बंद पडला आहे. मात्र येथील पाच तंत्रज्ञांच्य ...
वृद्धांची उपेक्षा टाळण्यासाठी, त्यांची काळजी व देखभाल घेण्याबाबत मुलांवर कायदेशीर जबाबदारी व दायित्व टाकण्यासाठी केंद्र सरकारने आईवडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ, कल्याणासाठी २००७ व २०१० मध्ये अधिनियम केला आहे. ...
जिल्हा पोलीस दल व अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात स्वयंरोजगार व रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात १४२ पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला. ...
महापालिकेत मागील काही वर्षांत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. परिणामी जवळपास चार हजार पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी क र्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्यांना वेत ...