-आशिष राणे वसई: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग ... ...
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी ...
तीन महिन्यांचे रीडिंग पकडून एकत्र बिल आल्याने अनेक ग्राहकांना हजारोंच्या घरात बिल आले. या विद्युत देयकात महावितरणने सहकार्य करण्याची मागणी पुढे येत होती ...
सिन्नर: लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद आहे. सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. असे असूनही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके देण्यात आली आहेत. ही देयके माफ करावीत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कर ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ ...
तीन महिन्यापासून लोकांना वीज बिल आले नाही. आता तीन महिन्याचे बिल एकाचवेळी पाठवण्यात आले. ते सरासरीपेक्षा कैकपटीने अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. अव्वाच्या सव्वा वाढीव बिल आल्याने यात कपात करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. ...