वाळवंटातील डोंगराळ रस्ते आणि जोरदार वाऱ्याने बॅटरी अपेक्षेपेक्षा थोडी लवकर संपली आणि कार भर वाळवंटातच बंद पडली. त्याने मदतीसाठी अनेकांना फोन केले, मात्र दुर्गम भाग असल्याने कोणीही पोहोचू शकले नाही. ...
या कारची एवढी चर्चा होण्याचे कारण म्हणजे, तिचे प्रगत सेफ्टी फीचर्स, ज्यामुळे टायर फुटण्यासारख्या भीषण परिस्थितीतही कारवरील नियंत्रण सुटू देत नाहीत. ...
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरली जाणारी 'लिथियम-आयन' बॅटरी उष्णतेसाठी अत्यंत संवेदनशील असते. उन्हाळ्यात बाहेरील तापमान ४०-४५ अंशांच्या पार जात असताना बॅटरीचे अंतर्गत तापमानही वाढते. अशावेळी चार्जिंगमध्ये केलेली थोडीही चूक जीवावर बेतू शकते. वाढत्या उन्हा ...
ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल १२०० किमीपर्यंत धावू शकते. हा कार भारतात लाँच झाल्यास, टाटा टियागो EV आणि एमजी कॉमेट EV शी तिचा थेट सामना होईल. ...