विलवडे गावची अर्थव्यवस्था ही पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. परंतु, चालू वर्षी पाऊस लांबल्याने व नदीपात्र कोरडे झाल्याने शेती पिकांसाठी नळ योजनेच्या पंपांना तसेच शेती पंपांना पुरेसे पाणी मिळत नाही. विलवडे परिसरातील शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकंटाला सामोर ...
बुलडाणा : येळगाव धरणात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर बुलडाणा शहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. ...
वाढत्या उन्हामुळे व पाण्याच्या अतिवापरामुळे यंदा प्रथमच गावाला पाणीपुरवठा करणारा विल्होळी बंधारा आटला असून, पंधरा दिवसांत पाऊस न आल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. ...
जिल्हा व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करणा-या भीमा खो-यातील २५ पैकी ७ धरणांत शून्य टक्के, तर १० धरणांत दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ...
श्रीक्षेत्र माहूर शहर हे ऐतिहासिक शहर असल्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आजही राजे-महाराजे वतनदारांच्या नावे तर काही जमिनी कूळ, इनामी स्वरूपाच्या आहेत़ येथे राजे जसवंतसिंह कृष्णराजसिंह चौहान तसेच राजे हरनाथसिंह चौहान यांच्या नावाच्या स ...
पैठण येथील नाथ जलाशयातून तीर्थपुरी परिसरातील डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधा-यात उतरुन जलसमाधी आंदोलन केले. ...
भोकरदन तालुक्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पद्मावती धरण हे नेहमी दुष्काळाच्या काळात उत्तर भोकरदन मधील गावातील नागरिकांना उपयुक्त ठरत असते. ...