देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्य विधानसभेचे सभापती एन. जी. प्रजापती यांनी राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या फैलावाबद्दल काळजी व्यक्त केल्यावर सभागृहाचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब केले. ...
प्रश्नोत्तर तासात गांधी यांना हेतुत: कर्ज न फेडणाऱ्यांच्या नावाशी संबंधित दुसरा पुरवणी प्रश्न विचारण्यास अनुमती नाकारल्यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली व काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. ...
देशमुख यांनी लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर याठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅन मशिन व एन्जिओग्राफीची मशिनचाही प्रस्ताव पाठविला आहे. त्याचबरोबर सांगलीत शंभर खाटांचे वाढीव रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी केली ...
विधानसभेचं कामकाज सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. यात भाजपाकडून काँग्रेस आमदारांना बंधक बनवलं असल्याचा आरोप केला होता. ...