लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
CoronaVirus News : 'सोनिया गांधींनी तुमच्या तिकिटाचे पैसे दिलेत'; काँग्रेस आमदाराने वाटली पत्रकं - Marathi News | CoronaVirus Marathi News congress amarinder raja came station to labours SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : 'सोनिया गांधींनी तुमच्या तिकिटाचे पैसे दिलेत'; काँग्रेस आमदाराने वाटली पत्रकं

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला होता. ...

Breaking: काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार - Marathi News | Breaking: Congress decided! Legislative Assembly elections will be unopposed hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार

Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार घोषित केल्याने तिढा वाढला होता. यावर काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.  ...

Vidhan Parishad Election:...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवून आघाडीधर्म पाळावा; भाजपाचा टोला - Marathi News | Shiv Sena should leave one seat; BJP's Mla Atul Bhatkhalkar to Uddhav Thackrey hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Parishad Election:...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवून आघाडीधर्म पाळावा; भाजपाचा टोला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. मात्र काँग्रेसने दोन उमेदवार उभे केल्यामुळे निवडणूक अटळ आहे. उद्धव ठाकरेंनी या संबंधित मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यां ...

Vidhan Parishad Election: "...आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका" - Marathi News | assembly elections election should 0be unopposed in honor of cm thackery say Ashish shelar rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Parishad Election: "...आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका"

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करून आघाडीवर निशाणा साधला आहे. ...

Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक - Marathi News | 10 candidates for 9 seats; Meeting of Mahavikas Aghadi to solve the problem hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

Vidhan Parishad Election: महाराष्ट्र विकास आघाडीचे सहा उमेदवार असून यामध्ये दोन उमेदवार काँग्रेसचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ...

Vidhan Parishad Election: ...तर मी निवडणूक लढवत नाही; उद्धव ठाकरे आक्रमक, काँग्रेसला धाडला निरोप - Marathi News | CM Uddhav Thackeray is unhappy with the Congress fielding two candidates for the LC elections mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Parishad Election: ...तर मी निवडणूक लढवत नाही; उद्धव ठाकरे आक्रमक, काँग्रेसला धाडला निरोप

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. ...

CoronaVirus News : सर्वसमावेशक भारतीयत्वाची अखेर! - Marathi News | CoronaVirus Marathi News editorial view on CoronaVirus and The end of all-inclusive Indianness SSS | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus News : सर्वसमावेशक भारतीयत्वाची अखेर!

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचे हे विघटन समोर येऊ लागले आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात महापूर आला, भूकंप झाला, महामारी आली, दुष्काळ पडला तर समाजातील बहुतांश घटक मदतीचा हात पुढे करीत होता. महत्त्वाचे ...

केंद्राच्या असंवेदनशील कारभारामुळे स्थलांतरीत मजुरांची दैन्यावस्था, औरंगाबाद येथील घटनेवरून काँग्रेसचा आरोप - Marathi News | The plight of migrant workers due to insensitive management of the central government - Sachin Sawant BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राच्या असंवेदनशील कारभारामुळे स्थलांतरीत मजुरांची दैन्यावस्था, औरंगाबाद येथील घटनेवरून काँग्रेसचा आरोप

कोरोनाची चाहूल लागताच नियोजन करुन या संकटाचा सामना करणे आवश्यक असताना आधी झोपा काढल्या आणि नंतर संकटाने गंभीर रुप धारण केल्यानंतर अचानक लॉकडाऊन जाहीर केला. ...