श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
गुलाम नबी आझाद जोवर काँग्रेसमध्ये होते, तोवर त्यांनी स्वतःला पूर्णपणे पक्षासाठी झोकून दिले होते आणि मिळालेल्या जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. मात्र आता काँग्रेसमधून आझाद झाल्यानंतर, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्त कंठाने स्तुती कर ...
केंद्र सरकारकडून (Central Government Scheme) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या स्कीम चलविल्या जात आहेत. याअंतर्गत आर्थिक सहाय्यही दिले जात आहे. ...