श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते. ...
Bihar Election Result: बिहारमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज जाहीर होत असलेल्या निकालामध्ये एनडीएला एवढा मोठा विजय कसा काय मिळाला याची ५ प्रमुख कारणं पुढील ...
Sanjay Raut on Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने दुपारपर्यंतच्या कलानुसार जोरदार मुसंडी मारत पुन्हा सत्ता मिळवली आहे. ...
Bihar Election Result 2025: बिहारमध्ये एनडीए डबल सेंच्युरीकडे पोहोचली असून १९८ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. अशातच नितीशकुमार यांच्या गोटात मोठी अस्वस्थता दिसून येण्याची शक्यता आहे. ...
Bihar Election 2025 Result And Maithili Thakur : मैथिलीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान खूप मेहनत घेतली. आता, तिच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं आता दिसत आहे. ...