श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nagpur : निकालांचा कल दिसताच राहुल बाबा विदेशात गेले. आम्ही ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातून शिकून पुढे गेलो. पण काँग्रेस चिंतन न करता विदेशात पळते. ...
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या एनडीएला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. 'निवडणूक आयोग अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत वाट पाहावी. त्यांनी विजय आणि पराभवाची कारणे तपासण ...
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते. ...
Sanjay Raut on Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने दुपारपर्यंतच्या कलानुसार जोरदार मुसंडी मारत पुन्हा सत्ता मिळवली आहे. ...