श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Akhilesh Yadav Criticize BJP: भाजपाने जेवढी पौराणिक मंदिरे तोडली आहेत तेवढी कुठल्या राजानेही तोडली नसतील. भाजपाला वारसा आणि त्याच्या संरक्षणाबाबत काही समजत नाही. तसेच ते इतिहास मिटवून स्वत:चा इतिहास घडवू इच्छित आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ...
इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर तोच पॅटर्न भाजपने इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरला. तो फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचा कौल देत जनतेने ... ...