गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
Ind Vs Ban 2nd Test: पहिल्या डावात ८७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांत आटोपला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसह मालिका खिशात घालण्यासाठी भारतासमोर १४५ धावांचे आव्हान आहे. बांगलादेशकडून लिटन दास ७३ आणि झाकीर हसनने ५१ धावांची खेळी केल ...
T20 World Cup, IND vs ENG SEMIFINAL : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आणि ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. ...
लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. लोकेश, रोहित, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल असे चार फलंदाज ३३ धावांवर माघारी परतले ...