आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Congress Slams Arvind Kejriwal: अडचणीत आलेले असताना अरविंद केजरीवाल यांना महात्मा गांधी यांची तत्त्वे आणि सत्याग्रह आठवला, असा टोला काँग्रेसने लगावला. ...
राज्यसभेतील ‘आप’च्या एकूण १० सदस्यांपैकी ७ जणांनी पक्षाला रामराम ठोकल्याने तांत्रिकदृष्ट्या ही फूट कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे. या फुटीमागे केवळ वैयक्तिक मतभेद नाहीत, तर सत्तेचे आकर्षण, तपास यंत्रणांचा दबाव आणि राजकीय संधीसाधूपणा स्पष्टपणे दिसतो ...
AAP split 2026: सात खासदार फुटल्याने आम आदमी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आगामी काळात आपला आणि धक्के बसण्याचे संकेत मिळत असून, या राजकीय भूकंपाने तीन राज्यात भाजपाला बळ मिळाले आहे. ...