मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे. ...
तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नियमबाह्य गुत्तेदारी पद्धत बंद करून ई-टेंडररिंंग पद्धत सुरू करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली १० जून रोजी कुलसचिवांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ ...
काटोल तालुक्यातील मेटपांजरा जिल्हा परिषद क्षेत्रात येणारी जवळपास सर्वच गावे पाण्याअभावी त्रस्त झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांची रात्रदिवस भटकंती सुरू असताना शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी झोपेत असल्याने शुक्रवारी हे गावकरी हातात मडके घेऊन जिल्हाधिकार ...
तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर शिरसदेवी फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
एक वर्षांपासून थकलेले मानधन आणि प्रवास भत्ता अदा करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...