सातारा जिल्ह्यात चारशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असतानाच बुधवारी जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेषत: कऱ्हाड तालुक्यामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, जिल्ह्यात बाधितांचा आकडा ...
गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथील पेरू बागांना मोठा फटका बसला आहे. बागायतदारांचे लाखो रुपयांचे पेरू विक्रीविना बागेतच पडून राहिले आहेत. ...
गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे. ...
नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही काल ...
लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता असली तरी सातारा पालिकेत सोमवारी मोठा भूकंप झाला. ठेक्याची अनामत रक्कम देण्यासाठी तब्बल २ लाख ३० हजारांची लाच घेताना उपमुख्याधिकारी संचित धुमाळ हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणात आणखीन काही अधिकाऱ्य ...
अजिंक्यताऱ्यांवरून आत्महत्या करतोय, असा मेसेज मित्राच्या मोबाईलवर पाठवून साताऱ्यांतील युवकाने घर सोडले. हा मेसेज वाचून घरातील लोक अक्षरश: हादरून गेलेत. गेल्या बारा तासांपासून पोलिसांसह युवकांनी अजिंक्यताऱ्यांवर संबंधित युवकाचा शोध घेतला मात्र, तो अद् ...
सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाचा उद्रेक अधिकच वाढला असून, रविवारी रात्री कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी गेला तर दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता २८ झाला. तर बाधितांची संख्या ६३१ वर पोहोचली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघा ...
पूर्व वैमनस्यातून करंजेमधील प्रथमेश अरूण पिसाळ (वय १८, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) या युवकावर तिघांनी कोयत्याने खूनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सांयकाळी घडला. यात प्रथमेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सु ...