पर्यटक आता हळूहळू मुरुडला येऊ लागले आहेत. विशेषत: शनिवार-रविवारी पर्यटक समुद्रकिनारी दिसू लागले आहेत. सायंकाळी समुद्र स्नान व घोडेस्वारी यावर पर्यटकांचा अधिक कल दिसून येत आहे. ...
तालुक्यातील बहुतेक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. बोर्लीपंचतन ते शिस्ते या गावांदरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. ...
तालुक्यातील वेलटवाडी गावचा पुनर्वसन आराखडा तयार करून त्याने लोकांची आर्थिक फसवणूक केली असून, त्याच्यावर औरंगाबाद, कर्जत, मुंबईसह गुजरातमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ...
रायगड जिल्ह्यात दिवसाला ७००हून अधिक रुग्ण सापडत आहेत. ११ सप्टेंबरच्या दिवशी ८३४ नवीन रुग्ण आढळले. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे, तसेच याच दिवशी २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ६८२ रुग्ण बरे झाले आहेत. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून पूर्व भागात मात्र चांगलाच बरसू लागला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस होत आहे. कोयनेत १०३.६३ टीएमसी साठा झाला होता. ...