- प्रतिटँकर १५० ते २०० रुपयांनी वाढ झाल्याने सोसायट्यांच्या पाणी बिलात लाखांची वाढ; टँकरला पाणी मिळते मग महापालिकेकडून पाणीपुरवठा कमी का? नागरिकांचा सवाल ...
कांदा पाहताच १०० रुपयांपासून सौदेबाजी सुरू केल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांद्याला हवा तेवढा भाव मिळाला नाही. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून चांगला दर देण्याची मागणी केली. ...
Who is Ahmad Vahidi IRGC : मेजर जनरल अहमद वाहिदी यांनी इराणच्या कूटनीतीवर ताबा मिळवला आहे. गालिबफ यांच्याशी झालेल्या वादानंतर वाहिदी यांनी अमेरिकेसोबतच्या चर्चेला विरोध केला असून हॉर्मुझवर टोल लावण्याची तयारी सुरू केली आहे. ...
भाजपने देशातील अल्पसंख्याकांना धमकावले, भयभीत केले. मणिपूर पेटवून दिले. परंतु, आपला पक्ष द्वेष पसरू देणार नाही, असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या जनतेला दिले. ...
Mamata Banerjee PM Modi Jhal Muri: पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाल मुरीचा आस्वाद घेतला. मोदींच्या या व्हिडीओवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ...
मुंबई क्षेत्रातील ग्रिडच्या मजबुतीसाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी याच वीज केंद्राला जोडून अतिरिक्त ८५० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला महानिर्मितीच्या संचालक मंडळाने चार वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. ...