ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली, तोच संदर्भ घेत येथील शौर्यपीठातर्फे बारा बलुतेदारांसह शनिवारी छत्रपती शिवाजी चौकामध्ये अभिनव आंदोलन करण्यात आले. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे ‘विष्णुपत्नी लक्ष्मीकरण’ करण्याचा प्रयत्न कोल्हापूरकरांनी जनआंदोलन करून हाणून पाडला आहे व या लढ्यात आम्ही यशस्वीदेखील झालो आहोत. मात्र ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत देवीचा पुन्हा ‘महालक्ष्मी’ असा उल्लेख होत असून, ...
पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीमध्ये किरकोळ बिघाड झाला होता. यामुळे सात दिवस दाहिनी बंद होती. वर्कशॉपमध्ये पार्ट दुरुस्त करून आणला असून, पुन्हा दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दरम्यान, स्मशानभूमीमध्ये काही अंशी ताण पडला होता. ...
ज्येष्ठ कृतीशील विचारवंत, लेखिका, आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेश असो वा आंतरजातीय विवाह असो प्रत्येक चळवळीत कृतीशील सहभागच नव्हे तर पुढाकार घेतला. ...
पोषण आहार अभियानाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या अभियानामध्ये तब्बल ७९ लाख विविध उपक्रम राबवीत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. ...
राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकासासाठी लवकरच महिला बचत गटांची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महिला बचत गटांची चळवळ ही नुसती सरकारी काम, अभियान राबविण्यासाठी नसून त्यांच्य ...
science department, kolhapur news, shivaji university शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी निवडलेले पाचपैकी चार उमेदवार हे शास्त्र (विज्ञान) विद्याशाखेतील आहेत. त्यात डॉ. डी. टी. शिर्के, के. व्ही. काळे, नितीन देसाई, अ ...
पदावर असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तीच हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे राज्यभरात घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. अशा व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे सोपे जाते, असाही त्यामागील होरा आहे. ...