इव्हिएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहूजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीच्यावतीने सोमवारी येथील तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे बचत भवनात घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.ज ...
राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच जिल्ह्यातील चौघांचा समावेश झाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्याला चार मंत्रीपदे मिळाली आहे. प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने भाजप-शिवसेना युतीने जिल्ह्य ...
तळपत्या उन्हाने संपूर्ण जंगल होरपळून निघाले आहे. यामुळे भूकेने व्याकूळ झालेले प्राणी अन्नाच्या शोधात भटकतात. शेवटी पाणवठ्यांजवळ ठाण मांडून बसतात. अशा व्याकूळ प्राण्याना अन्न पुरविणारे काही देवदूतही शहरापासून दूर जंगलात येतात. ...
प्रस्थापित व्यवस्था ही सहजासहजी न्याय देत नाही. न्यायासाठी सतत संघर्ष करावा लागतो. समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रम घेऊन मोक्याच्या जागा काबीज कराव्या, असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध् ...
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतरही राळेगाव मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. काँग्रेसच्या काळात प्रा.वसंत पुरके तर, आता प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या रूपाने मतदारसंघाला हा मान मिळाला आहे. डॉ.उईके यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याची वार्ता पोहोचताच स ...
डॉक्टर उपचार करून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र उपचाराबरोबर रुग्णांची विविध प्रकारे सेवा करता येऊ शकते, त्यासाठी शहरातील डॉक्टरांनी असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा असे, आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केल ...
तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...