Next

Maharashtra Floods : सांगलीतील जामवाडीमधल्या रहिवाशांना बोटीतून केलं रेस्क्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 01:16 PM2019-08-08T13:16:43+5:302019-08-08T13:17:25+5:30

मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हा पूर , सांगली, सातारा ...

मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हा पूर , सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. सांगलीतील जामवाडीमधल्या रहिवाशांना बोटीतून रेस्क्यू केलं आहे.